काल "उंच माझा झोका " चे सर्व episode पाहून झाले .काय उत्तुंग व्यक्तीमत्वान शी ओळख झाली . बायकांनी शिकले पाहिजे नाहीतर अर्धे राष्ट्र निरक्षर असेल असा विचार मनी येऊन हा visionary कामाला लागला अन बघता बघता त्याला दैवाने साथ देण्यासाठी अर्धांगिनीच्या रुपात साक्षात "स्वप्नपूर्ती"देवतेस च धड़ले। "न मागे तयाची रमा होय दासी " , त्याप्रमाणे या द्रष्टया इतिहास घडवणाऱ्या युगपुरुषस नियतीने साथ देण्यास साक्षात लक्ष्मीस च पाठवले होते तर !!!
इतिहासात अगदी आत्ता आत्ता आत्ता पर्यन्त अगदी बाबा आमटे आणि प्रकाश आमटे पर्यन्त सुद्धा पत्नी ने एखाद्या सावली प्रमाणे पतीस साथ देणे याची असंख्य उदाहरणे आहेत , पण पतीच्या पश्चात अगदी तोच बनून सर्व काही त्याच्याच डोळ्याने पाहून त्याचा जगन्नाथाचा रथ एखादी रमाच ओढ़ू शकते।
माधवरावन्नी तरी फ़क्त समाज रोष पत्करला , पण रमा बाई ननी तर समाज आणि घरातील असंख्य छळ सहन केले। त्यांच्या सहन शक्तिःस माझे त्रिवार वंदन। काय तो चिवट प्रतिसाद त्या जीवन रूपी लढाईस ?!
बाई ही जीवन लढण्यास पुरुषाच्या दसपट सक्षम असते , हे त्यांनी आपल्या लढाईतून अगदी यथायोग्य पध्हतीने दाखवलेच आहे। आज महिला सक्षमीकरण जले आहे ऎसे जारी म्हणता येत नसेल तरी ९० % लढाई लढलेली आहे , प्रश्न आहे महिलांच्या बाहेर पडण्याने निर्माण झालेल्या दुसऱ्या असंख्य गोष्टींना कसे तोंड द्यायचे याला। पण जर १८०० व्या शतकात सुरु झालेली ही लढाई इतके काही शिकवून गेली तर प्रत्येक गोष्टींवर काही तरी तोडगा असतोच ना ?
मला आठवते मी जेव्हा इंजीनियरिंग साठी होस्टेल वर राहायला निघाले होते तेव्हा माझ्या वडिलांची , मी एक मुलगी आहे म्हणून झालेली तगमग !!! पण आज मागे वळून पाहताना जाणवते , त्या गोष्टीस कित्ती तरी कांगोरे आहेत। …
आणि आज आत्ता तर माझ्या मनात माझ्या वडिलांबद्दल वाटणारा आदर द्विगुणित झाला आणि खुप खुप पूर्वी घडलेला हा काल कसा असेल हे जाणवून , अगदी मला ऎसे सुद्धा वाटले की साक्षात माधवराव आणि रमाबाई माझ्या इंजीनियरिंग च्या डिग्री मधून स्मित हास्यच करीत आहेत माझ्याकडे बघुन। .. आज ही गोष्ट हास्यास्पद वाटेल कारण सर्व जण शिक्षित आहेत पण प्रश्न आज शिक्षित अशिक्षित असा राहिला नसून त्या शिक्षणाने आपण आज के साध्य केलेय हा निर्माण झाला आहे... रमाबाई आणि माधव राव यांच्या असंख्य गोष्टी शिकण्या सारख्या आहेत। … ते जणू एक चालता बोलता सुधारणेचा encyclopedia च होते। कोणाला काय घ्यायचे ते घ्या त्यातून आणि अशाच एका गांधींनी "गोपाळ कृष्ण गोखले " घेतले त्यांच्यातून आणि ते "राष्ट्रपिता" ठरले। .. म्हणजे काय व्यक्तिमत्व असेल ते "न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे " !!! आज आपल्या सर्वांनाच माहित आहे रानडे to गोखले , गोखले टू गांधी आणि गांधी तो नेल्सन मंडेला। .. कित्ती सुरेख प्रवास आहे हा विचारांचा। … आणि परत एकदा पटले "विचार महत्वाचा " व्यक्ति नाही , कारण विचार टिकतो व्यक्ति नाही। … पण काही व्यक्ति टिकण्या पलिकडच्या असतात , काल त्यांचे काही बिघडवु शकत नाही। .. आणि त्यांपैकीच ही दोन व्यक्तीमत्वे। … रमा आणि माधव। .. ही एक ऐतिहासिक ठेव आहे महाराष्ट्राची। .... आणि ओघाने भारताची। … प्रेमात प्रचंड ताकद असते। … ही तर विलक्षण प्रेम कहानी आहे , कनवाळु मनांची , जी फ़क्त स्थूल मानाने वेगळी होती पण जगत एकच हृदयाने होती। … ऎसे प्रेम मानव जातीचे पिढ्यां न पिढ्या रक्षण करतच राहील !!!
इतिहासात अगदी आत्ता आत्ता आत्ता पर्यन्त अगदी बाबा आमटे आणि प्रकाश आमटे पर्यन्त सुद्धा पत्नी ने एखाद्या सावली प्रमाणे पतीस साथ देणे याची असंख्य उदाहरणे आहेत , पण पतीच्या पश्चात अगदी तोच बनून सर्व काही त्याच्याच डोळ्याने पाहून त्याचा जगन्नाथाचा रथ एखादी रमाच ओढ़ू शकते।
माधवरावन्नी तरी फ़क्त समाज रोष पत्करला , पण रमा बाई ननी तर समाज आणि घरातील असंख्य छळ सहन केले। त्यांच्या सहन शक्तिःस माझे त्रिवार वंदन। काय तो चिवट प्रतिसाद त्या जीवन रूपी लढाईस ?!
बाई ही जीवन लढण्यास पुरुषाच्या दसपट सक्षम असते , हे त्यांनी आपल्या लढाईतून अगदी यथायोग्य पध्हतीने दाखवलेच आहे। आज महिला सक्षमीकरण जले आहे ऎसे जारी म्हणता येत नसेल तरी ९० % लढाई लढलेली आहे , प्रश्न आहे महिलांच्या बाहेर पडण्याने निर्माण झालेल्या दुसऱ्या असंख्य गोष्टींना कसे तोंड द्यायचे याला। पण जर १८०० व्या शतकात सुरु झालेली ही लढाई इतके काही शिकवून गेली तर प्रत्येक गोष्टींवर काही तरी तोडगा असतोच ना ?
मला आठवते मी जेव्हा इंजीनियरिंग साठी होस्टेल वर राहायला निघाले होते तेव्हा माझ्या वडिलांची , मी एक मुलगी आहे म्हणून झालेली तगमग !!! पण आज मागे वळून पाहताना जाणवते , त्या गोष्टीस कित्ती तरी कांगोरे आहेत। …
आणि आज आत्ता तर माझ्या मनात माझ्या वडिलांबद्दल वाटणारा आदर द्विगुणित झाला आणि खुप खुप पूर्वी घडलेला हा काल कसा असेल हे जाणवून , अगदी मला ऎसे सुद्धा वाटले की साक्षात माधवराव आणि रमाबाई माझ्या इंजीनियरिंग च्या डिग्री मधून स्मित हास्यच करीत आहेत माझ्याकडे बघुन। .. आज ही गोष्ट हास्यास्पद वाटेल कारण सर्व जण शिक्षित आहेत पण प्रश्न आज शिक्षित अशिक्षित असा राहिला नसून त्या शिक्षणाने आपण आज के साध्य केलेय हा निर्माण झाला आहे... रमाबाई आणि माधव राव यांच्या असंख्य गोष्टी शिकण्या सारख्या आहेत। … ते जणू एक चालता बोलता सुधारणेचा encyclopedia च होते। कोणाला काय घ्यायचे ते घ्या त्यातून आणि अशाच एका गांधींनी "गोपाळ कृष्ण गोखले " घेतले त्यांच्यातून आणि ते "राष्ट्रपिता" ठरले। .. म्हणजे काय व्यक्तिमत्व असेल ते "न्यायमूर्ति महादेव गोविंद रानडे " !!! आज आपल्या सर्वांनाच माहित आहे रानडे to गोखले , गोखले टू गांधी आणि गांधी तो नेल्सन मंडेला। .. कित्ती सुरेख प्रवास आहे हा विचारांचा। … आणि परत एकदा पटले "विचार महत्वाचा " व्यक्ति नाही , कारण विचार टिकतो व्यक्ति नाही। … पण काही व्यक्ति टिकण्या पलिकडच्या असतात , काल त्यांचे काही बिघडवु शकत नाही। .. आणि त्यांपैकीच ही दोन व्यक्तीमत्वे। … रमा आणि माधव। .. ही एक ऐतिहासिक ठेव आहे महाराष्ट्राची। .... आणि ओघाने भारताची। … प्रेमात प्रचंड ताकद असते। … ही तर विलक्षण प्रेम कहानी आहे , कनवाळु मनांची , जी फ़क्त स्थूल मानाने वेगळी होती पण जगत एकच हृदयाने होती। … ऎसे प्रेम मानव जातीचे पिढ्यां न पिढ्या रक्षण करतच राहील !!!